Pages

Wednesday 20 July 2011

पाऊस आला अन सर्वस्व घेऊन गेला......!





उन्हाळ्यात घाम गाळुन मशागत केलेली शेती अंकुरायलाच आली होती मात्र महिण्याभरापासुन ज्या पावसाची वाट होती त्यानेच आपले रौद्र रूप दाखवून सर्वस्व वाहुन नेले. अशी प्रतिक्रीया घाटंजी तालुक्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या काही दिवसात झालेल्या ढगपुâटी सारख्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील शेतपिके पार खरडून निघाली. तर घरांमध्ये पाणी घुसल्याने झालेले नुकसान लाखोंच्या घरात आहे. कुर्ली, वाढोणा, पारवा येथे अनेक घरांची पडझड झाली आहे. तर पारवा परिसरातील सगदा, ठाणेगाव येथे शेतपिके वाहुन गेली आहेत.

No comments:

Post a Comment